Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्मिक
घरामधे देवघर आणि गावात मंदिरं का?
भारतीय संस्कृती विश्वामधे श्रेष्ठ आहे.त्या संस्कृतीचा एक भाग म्हणजे देवघर आणि मंदिरं.ज्याला भारतीय संस्कृती निट समजली…
असाध्य ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते !
तुकोबाराय म्हणतात,
साधुनी भुजंग धरतील हाती।
आणिके कापती देखोनिया॥
असाध्य ते साध्य करिता सायास।
कारण अभ्यास तुका…
सत्याची कास धरुनच जीवन जगावे !
सत्य हे प्रखर आहे. जसं तप्त तव्यावर हात ठेवण्याचं धाडस कुणी करीत नाही, तसंच सत्यावर चालणं आहे.प्रपंचात घडोघडी खोटं…
आपलं संभाषण चातुर्य नेहमी दुसऱ्याला आनंद देणारं असावं !
रामसेतू निर्माण कार्य सुरु होते.नल आणि निल प्रत्येक दगडावर राम नाम टाकीत होते.दगडांना एकत्र ठेवण्याचे कसब सर्व वानर…
हनुमंतरायांकडुन दास्यभक्ती शिकावी !
दास्यभक्ती कशी करावी?त्याचं उत्तर उदाहरण हनुमंतराय आहे.तुकोबाराय म्हणतात,
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया…
विषाचे कांदे वाटुन रस पिल्यावर अमर होता येईल का?
ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेईजे पिळुनी । तया नाम अमृत ठेवुनी । जैसें अमर…
अडचणींवर मात करुन मिळवलेलं यश समाधान देऊन जाते !
आपल्या अनेक इच्छा असतात.त्यापैकी काही पुर्ण होतात तर काही सोडून द्याव्या लागतात.प्रयत्न करुनही जेव्हा यश येत नाही तेव्हा…
अमृताच्या वेलीला अमृताचीच फळे येणार !
तुकोबाराय म्हणतात,
अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥
ऐसियांचा संग देइ नारायणा । बोलावा वचना…
व्यर्थ बडबड काहीच कामाची नसते !
आपण तोंड मिळाले म्हणून काहीही बडबडत रहातो.त्याने आपल्याला विषयसुखाची प्राप्ती होतही असेल.पण यातून कुणाचेही भले…